Posts

Showing posts from September, 2020

खेरेपति : नाग पंचमी को 200 साल पुराने इस मंदिर में लगता हैं सांपों का मेला

Image
खेरेपति : नाग पंचमी को 200 साल पुराने इस मंदिर में लगता हैं सांपों का मेला   Raavi Published: Jul 28, 2017, 17:48:16 IST कानपुरः भारत कृषि प्रधान देश है, और सर्प कृषि के रक्षक हैं। नाग पंचमी के त्योहार पर नागों की पूजा करने का विधान है। वही प्रदेश भर में नाग पंचमी का पर्व बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। राजधानी लखनऊ से सटे कानपुर नगर में एक ऐसा भी मंदिर है जहां पर जीवित सर्पों की पूजा की जाती है और नागों का विशेष श्रृंगार भी किया जाता है। विष से भरे हुए यह सांप किसी भी भक्त को नुकसान भी नहीं पहुंचाते हैं। कानपुर के 200 साल पुराने खेरेपति मंदिर में आज भक्तों की भीड़ उमड़ती है। कानपुर के माल रोड से लगे बाबा खेरेपति मंदिर में आज विशेष पूजा पाठ का अनुष्ठान किया जाता है। जहां नाग पंचमी में सर्पों की पूजा के साथ मंदिर में जिंदा सांपो से श्रंगार किया जाता है । इस मंदिर में पूजा के विशेष विधि-विधान है। आज के दिन मंदिर में नागों का श्रंगार होता है। दूर दूर से सपेरे अपने सांपों को लेकर यहां आते हैं। वहीं भक्त नागों का दर्शन पूजन कर अपने को सौभाग्यशाली मानते हैं। रात में नागों का व...

उज्जैन का नागचंद्रेश्वर मंदिर

Image
 उज्जैन का नागचंद्रेश्वर मंदिर विरलतम मंदिरों में है, जिसमें शेषनाग की छाया में शिव और पार्वती विराजे हैं. द्वादश ज्‍योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर के परिसर में सबसे ऊपर यानी तीसरे खंड में यह मंदिर स्थित है. Updated : August 05, 2019 14:38 IST Nag Panchami: उज्‍जैन स्थित नाग चंद्रेश्‍वर मंदिर के कपाट साल में एक बार नाग पंचमी के दिन ही खुलते हैं उज्‍जैन:  कई सालों बाद ऐसा संयोग आया है, जब सावन महीने का सोमवार और नाग पंचमी (Nag Panchami) एक ही दिन पड़ रही है, और इसी के साथ उज्जैन के नागचंद्रेश्वर मंदिर (Nagchandreshwar Temple) के कपाट भी खुल गए हैं. इस मंदिर के कपाट साल में एक ही दिन खुलते हैं. धार्मिक मान्‍यता के अनुसार  नाग पंचमी के मौके पर इस मंदिर में दर्शन-पूजन करने से सर्पदोष से मुक्ति मिलती है.  मंदिर के मुताबिक रविवार रात 12 बजे प्रशासनिक अधिकारियों की मौजूदगी में मंदिर के कपाट खोले गए और इस मौके पर महानिर्वाणी अखाड़े के महंत पुजारी प्रकाशपुरी महाराज विधि-विधान से त्रिकाल की विशेष पूजा-अर्चना की. पुराणों के अनुसार, इस मंदिर में नाग पंचमी के दिन पूजा करने से सर्पद...

माळी

माळी विभाग आठरावा : बडोदें ते मूर                       माळी-  या जातीची माळी, माळीयार, बागवान व मालाकार अशीं इतर नांवें असून, यांची हिंदुस्थानांतील लोकसंख्या (१९११) २०३५८४३ आहे त्यांत १९१६४९१ हिंदु, ११७१४१ मुसुलमान व बाकीचे इतर धर्माचे आहेत. यांची सर्वांत जास्त वस्ती (५७२८६४) मध्यप्रांत व वर्‍हाड या भागांत असून, त्याखालोखाल राजपुताना, मुंबईइलाखा, बहार, व ओढया, पंजाब, संयुक्तप्रांत आणि मोगलाई इकडे आहे. मराठी भाषा बोलणारे माळी सुमारें ७ लाख आहेत. हे लोक आपणांस क्षत्रिय म्हणवितात. यांचे धंदे मुख्यत्वें शेतकी, बागाईत व मजुरी हे आहेत. म रा ठा मा ळी.-  यांचे मुख्य ११ भेद आहेत. फूलमाळी उर्फ फुले हळदे, काचा, कडू, पदे, बावने, अधप्रभु, अधशेटी, जिरे, उंडे लिंगायत. या सर्वांत फूलमाळी श्रेष्ठ समजले जातात. हळद, जिरे वगैरे धान्य पिकविणार्‍यांनां तीं तीं नांवें मिळालीं आहेत. काचे हे कापड विणणारे असतात. हळदे यांची वस्ती नांशिक भागांत जास्त असून त्यांचा दर्जा बराच कमी लेखतात. फुले, जिरे, मिरे, क...

वंजारी

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड वंजारी  - यांनां बंजारा, सुकलीर, लवाण, लमाण, लंबाडी व बंजारी अशीं दुसरीं नावें आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) १०८४९५५. यांच्यांत हिंदु, शीख, जैन व मुसुलमान (६१ हजार) हेहि आहेत. बहार, ओरिसा, मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मद्रास, पंजाब, संयुक्तप्रांत, हैद्राबादसंस्थान (सर्वांत जास्त वस्ती ४I लक्ष), काश्मीर, म्हैसूर व राजपुताना यांची वस्ती आहे. यांच्या ज्या निरनिराळ्या पोटजाती आहेत त्या:- चारण, गवार, माथूर, लाड, खदाने, लामथे, मेहुरान, भुसारे, असत्कर, रावजिन, इत्यादि . यांचा पूर्वीचा धंदा बैलांचे तांडेबाळगून माला (धान्या) ची ने आण करणें, हा होता. आगगाड्या झाल्यापासून हा धंदा बसल्यानें हल्ली ते जनावरांची अवलाद तयार करणें, मजुरी, सावकारी व शेती करणें हीं कामें करतात. हे त्या त्या प्रांतातील अशुद्ध भाषा बोलतात. मुख्य भाषा नेमाडी व हिंदी. माथूर, लमाण वगैरे कांही पोटजाती मद्यमांस खात नाहींत. बाकीचे खातात. म्हैसूरकडे बायकाहि दारू पितात. कांहीचा पेहराव स्थानिक असतो तर साधारण पोषाख रजपुतांप्रमाणें असतो. माथूर, लमाण व चारण सुवासनी स्त्रिया डोईवर वेणींत एक (अगर दो...

वंजारी

Image
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड वंजारी  - यांनां बंजारा, सुकलीर, लवाण, लमाण, लंबाडी व बंजारी अशीं दुसरीं नावें आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) १०८४९५५. यांच्यांत हिंदु, शीख, जैन व मुसुलमान (६१ हजार) हेहि आहेत. बहार, ओरिसा, मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मद्रास, पंजाब, संयुक्तप्रांत, हैद्राबादसंस्थान (सर्वांत जास्त वस्ती ४I लक्ष), काश्मीर, म्हैसूर व राजपुताना यांची वस्ती आहे. यांच्या ज्या निरनिराळ्या पोटजाती आहेत त्या:- चारण, गवार, माथूर, लाड, खदाने, लामथे, मेहुरान, भुसारे, असत्कर, रावजिन, इत्यादि . यांचा पूर्वीचा धंदा बैलांचे तांडेबाळगून माला (धान्या) ची ने आण करणें, हा होता. आगगाड्या झाल्यापासून हा धंदा बसल्यानें हल्ली ते जनावरांची अवलाद तयार करणें, मजुरी, सावकारी व शेती करणें हीं कामें करतात. हे त्या त्या प्रांतातील अशुद्ध भाषा बोलतात. मुख्य भाषा नेमाडी व हिंदी. माथूर, लमाण वगैरे कांही पोटजाती मद्यमांस खात नाहींत. बाकीचे खातात. म्हैसूरकडे बायकाहि दारू पितात. कांहीचा पेहराव स्थानिक असतो तर साधारण पोषाख रजपुतांप्रमाणें असतो. माथूर, लमाण व चारण सुवासनी स्त्रिया डोईवर वेणींत एक (अगर ...

मारवाडी

मारवाडी विभाग आठरावा : बडोदें ते मूर                     मारवाडी-  यांची हिंदुस्थानांतील एकूण लोकसंख्या (१९११) ४५४१२ असून त्यांत निम्मे निमश्रावक व वैष्णव आहेत. यांची विशेष वस्ती मारवाड, व मुंबई हैद्राबाद संस्थानांत आहे. हे मूळचे मारवाडप्रांतांतील असून धंदा व्यापाराचा असल्यानें ते सर्व हिंदुस्थानांत पसरले आहेत. यांचा स्वभाव मेहनती, थंड, अत्यंत मितव्ययी, घामट रहाणीचा व धनलोभी असल्यानें ते बरेच श्रीमंत होतात. विद्येकडे यांचा ओढा पूर्वी फारच कमी होता. हल्लीं तिकडे त्यांचें लक्ष थोडें लागत चाललें आहे. मुंबईसारख्या शहरीं कांहीं मारवाडी सट्टयाचा व दलालीचा धंदा करतात. यांची भाषा मारवाडी (राजस्थानी पहा) असते. हे शाकाहारी आहेत. त्यांत तूप, डाळरोटी हें त्याचें मुख्य अन्न होय. यांचें मुख्य दैवत बालाजी हें आहे. यांच्यांतील ब्राह्मण आपल्यास छज्ञाति ब्राह्मण म्हणवितात. कारण प्राचीन ६ ॠषींपासून आपली उत्पत्ति आहे असें ते समजतात. या सहा वर्गांस दध्यवस, गुजरगौड, खंडेवाल, खंडे (ल) वाल पारीख, शिखळ व सारस्वत म्हणत...

वड्डर

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड वड्डर  - लोकसंख्या (१९११) ३९०११९.  👉सर्व हिंदुस्थानभर पसरलेली, तामिळ व तेलगु भाषा बोलणारी एक जात.  👉पोंटासाठीं बायकामुलांसह देशोदेशीं फिरणारे हे लोक विशेषत: मजुरी व मातीकाम करतात. 👉 यांची विशेष वस्ती मुंबई, वर्‍हाड, मध्यप्रांत, हैद्राबाद व म्हैसूर संस्थानें यांत आहे.  👉यांनां वड्ड, वोड्ड, बेलदार, आडू बेडगस, ओट्टोनाइकन व वडार, ओद्दन, ओड वगैरे दुसरीं नांवें आहेत.  👉 आड (वड्ड) ह्या कानडी शब्दाचा अर्थ मिळणें व  👉बेल (फारशी शब्द) चा अर्थ कुदळीपावडें आहे.  👉यांच्या आचारविचार व भाषेवरून हे मूळचे द्रविड वंशीयांपासून झालेले असावेत असें म्हणतात.  👉परंतु ते आपल्यास क्षत्रिय म्हणवितात.  👉कानडा जिल्ह्यांतील वड्ड आपल्या जातींत लिंगायत कुरूब यांनां घेतात.  👉अनिश्चित राहाणीमुळें व दारूबाजपणामुळें त्यांची स्थिति दरिद्री व हीन झाली आहे.  👉तरी पण हे मेहनती आहेत.  👉हे सर्व हिंदु देवांनां पूज्य मानतात.  👉कुलदेव- व्यंकटरामण्णा, नरसोबा, मारूती, मुर्गव्वा येलम्मा इ. यांचे उपाध्याय ब्राह्मण आहेत. ...

हिंगणगाव

Image
हिंगणगाव | थिंक महाराष्ट्र! 👉 हिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते .  👉 अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे .  👉 वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा .  बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात मारुतीच्या देवळासमोर व बौद्ध वस्तीत असे दोन  आड  आहेत, पण त्यांचे पाणी सवाळ लागत असे. म्हणून ते वापरासाठी ठेवत.  ज्वारी, बाजरी, भुईमूग, मटकी, तूर, तीळ शेतात तर ऊस, मका,  हळद , मिरची, कापूस मळ्यात पिकायचे. गावात सुखसमृद्धी होती. लोक आनंदात राहायचे. 👉कोणे एकेकाळी गावात कोणी साधू पुरुष आला होता म्हणे; त्याने चार घरी जाऊन भिक्षा मागितली. कोणी भाकर दिली तर कोणी भाजी. तो पाटावर बसून जेवला. नंतर त्याने हातात कमंडलू घेऊन एका घरात पाणी प्यायला मागितले. घरातील पुरुष मग्रुरीने बोलला. ‘ साधुबाबा, अग्रणी नदीला मायंदाळ पाणी हाय, तकडं जा की!’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘ तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल!’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले! नदीचे पाणी विहिरीइतके खोलवर गेले. पाण्याची टंचाई गावपरिसरात झाली. त्या दंत...

लोकसखा नाग

Image
लोकसखा नाग | थिंक महाराष्ट्र! नागपंचमी हे श्रावण महिन्यातील  व्रत . नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो.  शेतीची  कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव त्याचे संरक्षण पावसाळयात नाग किंवा साप यांच्यापासून व्हावे, यासाठी नागांची पूजा करण्याची  प्रथा  सुरू झाली असावी. साप हा उंदरांचा शेतातील उपद्रव कमी करणारा, पर्यावरणदृष्ट्या शेतकरी गटाचा मित्रच असतो. त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा तो दिवस. नागाला  क्षेत्रपाल म्हणून मान दिला जातो. तो भूमीचा रक्षणकर्ता आहे अशी भावना त्यामागे आहे. शेतात वारूळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तसेच, वारुळाची माती ही सर्वात सुपीक असाही समज दिसून येतो. वारुळाच्या मातीला मूळमृत्तिका असे संबोधले जाते. डॉ. शैला लोहिया यांनी नोंदले आहे, की वारूळ हे भूमीच्या सर्जन इंद्रियांचे प्रतीक मानले जाते आणि नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफळित होते अशी श्रद्धा आहे. (भूमी आणि स्त्री) अनंत (म्हण...